Thursday, April 16, 2020

आमच्याकडून असे का घडले ?

परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज सांगतात ,
इतरांमध्ये दोष शोधण्याने आपलेच हृदय दूषित होते.

म्हणून दोष बघन्यापेक्षा सोलुशन वर बोलू

१. आमच्याकडून असे का घडले ?

मानवाने जे पेरले ते निसर्गाने उगवले,

पण ज्या बिया पेरल्या गेल्या त्या दूषित होत्या,

बिया म्हणजे संस्कार, तत्व , मूल्य, इत्यादी.

बिया दूषित आहे याची हवी तशी कल्पना मानवाला अजून झालेली नाही

तो बिचारा पेरत आहे, आणि निसर्ग उगवत आहे

२. याचे मुळ कारण काय?

परंपरागत ज्या बिया मानवाला मिळत आहे तो त्या पेरत आहे

बेसिक मध्ये गडबड झाली आहे त्यावर कोनाचे लक्ष्य नाही

बिया दूषित आहे !

आधुनिक शिक्षण पद्धती हे या बिया ट्रान्सफर करण्याचे काम करत आहे

EMI मध्ये अडकलेली ही संस्कृती याना इतका वेळ नाही आहे, की विचार करावा !

बिचारे आहे ते !

संस्कार असेच बिंबवले आहे यात त्याची काय चूक !

३. या परिस्थतीतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय? 

असो जे झाले ते झाले...

आता पुढे काय ?

संकल्प...

ज्या बिया पुढे आपल्या मुलाना देणार त्या

बिया च्या दर्जा उत्तम करणार

बिया या, सत्य, न्याय, धर्म यावर अवलंबून
असणारच

म्हणजे मिळणारे पीक हे
"चारित्र्य संपन्न",  "विवेक संपन्न" आणि "स्वाभिमानी"* असेलच

- धन्यवाद,
दास सातपूते

No comments:

Post a Comment